tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.comments2023-10-29T03:41:43.578-07:00"पाचोळा"साळसूद पाचोळाhttp://www.blogger.com/profile/07181412998233898032noreply@blogger.comBlogger114125tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-76562936158683483902023-08-11T18:50:33.831-07:002023-08-11T18:50:33.831-07:00समोरच्या गाडीवरती आम्ही हे स्लोगन बघितले त्यानंतर ...समोरच्या गाडीवरती आम्ही हे स्लोगन बघितले त्यानंतर त्याचे विश्लेषण बघत असताना तुम्ही त्याचे केलेले सुंदर विवेचनातून आम्हा सर्वांना त्याचा बोध झाला.Prof.Yogesh Gangurdehttps://www.blogger.com/profile/04351933997664023467noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-18640977245726911322015-07-08T23:08:31.159-07:002015-07-08T23:08:31.159-07:00‘गण गण गणात बोते’, या शब्दाचा अर्थ
‘शेगावचे संत गज...‘गण गण गणात बोते’, या शब्दाचा अर्थ<br />‘शेगावचे संत गजानन महाराज हे नेहमी मधून-मधून ‘गण गण<br />गणात बोते’, असा मंत्र म्हणत असत. एका शिष्याने<br />महाराजांंना त्याचा अर्थ विचारला. गजानन महाराज म्हणाले,<br />‘‘पहिला ‘गण’ म्हणजे जीव किंवा जीवात्मा, दुसरा ‘गण’ शब्द<br />म्हणजे शिव किंवा शिवात्मा आणि तिसरा शब्द ‘गणात’ म्हणजे ‘हृदयात’. ‘बोते’ म्हणजे पहा, बघा. ‘गण गण गणात बोते’,<br />याचा अर्थ ‘हे जीवा, स्वतःच्या हृदयात शिवाला,<br />परमेश्वराला बघ.’ –raut2067blsprhttps://www.blogger.com/profile/06938230580819932627noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-75111009492953921162015-07-08T23:05:41.396-07:002015-07-08T23:05:41.396-07:00‘गण गण गणात बोते’, या शब्दाचा अर्थ
‘शेगावचे संत गज...‘गण गण गणात बोते’, या शब्दाचा अर्थ<br />‘शेगावचे संत गजानन महाराज हे नेहमी मधून-मधून ‘गण गण<br />गणात बोते’, असा मंत्र म्हणत असत. एका शिष्याने<br />महाराजांंना त्याचा अर्थ विचारला. गजानन महाराज म्हणाले,<br />‘‘पहिला ‘गण’ म्हणजे जीव किंवा जीवात्मा, दुसरा ‘गण’ शब्द<br />म्हणजे शिव किंवा शिवात्मा आणि तिसरा शब्द ‘गणात’ म्हणजे ‘हृदयात’. ‘बोते’ म्हणजे पहा, बघा. ‘गण गण गणात बोते’,<br />याचा अर्थ ‘हे जीवा, स्वतःच्या हृदयात शिवाला,<br />परमेश्वराला बघ.’ –raut2067blsprhttps://www.blogger.com/profile/06938230580819932627noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-16720925756991479202014-05-13T01:16:21.635-07:002014-05-13T01:16:21.635-07:00खूप छान, पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.
thank...खूप छान, पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.<br />thanks.dattatraya Patwardhanhttp://abhivyakti-india.blogspot.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-74188838081344245732014-04-08T07:03:21.859-07:002014-04-08T07:03:21.859-07:00लेख आवडला लेख आवडला ANAND GODSEhttps://www.blogger.com/profile/04498983871514039463noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-13008680467089018412013-10-25T02:00:21.244-07:002013-10-25T02:00:21.244-07:00शिवधर्म वाल्यांना एक प्रश्न विचारावा वाटतो. त्यां...शिवधर्म वाल्यांना एक प्रश्न विचारावा वाटतो. त्यांनी शिवाजी महाराजांच्या भावनांचा विचार केला आहे का? ज्या उद्देशाने त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले त्याचे फलित काय शिवधर्मात आहे?prakashnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-10946039451328788462013-07-24T05:22:39.088-07:002013-07-24T05:22:39.088-07:00लेखकाला वास्तविकतेचे भान नाही ! आज शिवधर्म कोण पाळ...लेखकाला वास्तविकतेचे भान नाही ! आज शिवधर्म कोण पाळतो ?? जवळपास प्रत्येक गावात शिवधर्म माहीत आहे. शिवधर्मी लोकांची संख्या मोठी आहे , पण गवर्नमेंट च्या कागदावर अजून शिवधर्मी आहे अशी लिहण्याची सोय नाही. 2014 ला शिवधर्माची संहिता तयार होईल. कोणत्या धर्माचा द्वेष किंवा जातीचा द्वेष म्हणून शिवधर्म स्थापन झाला हे म्हणणं चुकीच आहे, शिवधर्म हा म्हराष्ट्राचा खरा धर्म आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या राजकारणाची चुकीची मीमांसा केली आहे. Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-58802343509006554462012-11-13T18:35:01.146-08:002012-11-13T18:35:01.146-08:00छान लिहितोस , नरेंद्र from मंचर छान लिहितोस , नरेंद्र from मंचर नरेंद्रhttps://www.blogger.com/profile/14570058391887732930noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-11919135808369895162012-11-13T18:33:44.556-08:002012-11-13T18:33:44.556-08:00छान लिहितोस , नरेंद्र from मंचर छान लिहितोस , नरेंद्र from मंचर नरेंद्रhttps://www.blogger.com/profile/14570058391887732930noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-59992020107823199642012-05-20T04:59:50.327-07:002012-05-20T04:59:50.327-07:00mi kahi buluch shakat nahi apalyala jamal aste ka ...mi kahi buluch shakat nahi apalyala jamal aste ka ho pan maran yav tar assubhash patilhttps://www.blogger.com/profile/05321087022310381605noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-27666016697908257582012-05-20T04:59:01.438-07:002012-05-20T04:59:01.438-07:00mi kahi buluch shakat nahi apalyala jamal aste ka ...mi kahi buluch shakat nahi apalyala jamal aste ka ho pan maran yav tar assubhash patilhttps://www.blogger.com/profile/05321087022310381605noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-63791424516873136952012-02-09T05:48:34.738-08:002012-02-09T05:48:34.738-08:00कास न पाहता पण कास चे दर्शन जाले फक्क्त तुज्यामुले...कास न पाहता पण कास चे दर्शन जाले फक्क्त तुज्यामुले. थैंक्स.Anonymoushttps://www.blogger.com/profile/07313472280343214322noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-49468599042119410252011-11-05T05:25:38.149-07:002011-11-05T05:25:38.149-07:00कटू सत्य !!!कटू सत्य !!!रोशन आतकरीnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-28459319219687834262011-08-27T07:25:59.748-07:002011-08-27T07:25:59.748-07:00lai bhari..........lai bhari..........पवनकुमार दिवाणhttps://www.blogger.com/profile/01770413930704843545noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-18500548322946148462011-06-15T10:40:12.820-07:002011-06-15T10:40:12.820-07:00chhaan lihil aahechhaan lihil aahewww.sumbran.blogspot.comhttps://www.blogger.com/profile/13299794794080646227noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-7181939557395006892011-04-21T06:51:05.665-07:002011-04-21T06:51:05.665-07:00वागळे जर नि:पक्षपाती पत्रकार असेल तर त्याने दर्डाश...वागळे जर नि:पक्षपाती पत्रकार असेल तर त्याने दर्डाशेठ चा लोकमत सोडावा स्वत:ची वाहिनी काढून मनसोक्त हात हालवून बातम्या सांगाव्या<br />आणि राजचं मन लावून इंग्रजी मिश्रीत मराठीत कवतिक करावं<br />-सुभाषसुभाषnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-83583071525444112492011-04-21T06:42:22.509-07:002011-04-21T06:42:22.509-07:00Vatvagle gang asa sena mhanate te khota nahi
wagle...Vatvagle gang asa sena mhanate te khota nahi<br />wagle raj thackeray la motha karto tyache godve gato raj chya sabha live dakhavato varti nivadnukichya tondavar raj cha sasra aslyagat tyachech gungan karto pan ya waglya kade kashimara apla sainik shahid zala te lokana sangnyas puresa wel nasto<br />ha wagle marathicha mudda nako titka lavun dharato<br />pan deshat kay chalaley he sanganarya rashtriya batmya chimutbhar velet sangato<br />yacha ibn var batmya kami ani jahiratich jast asatat(yasathi kadhitar ratri 9 che prime time bagha)<br />nikhil wagle and company sara maharashtra convet school che vidyarthi aslyagat batmya sangata<br />tyachya bolanyat nimmi englishach asate<br />wagle nirbhid mhanavato mag pawar-sule gand che ghotale ka lavun dharat nay<br />sena yala adhun madhun Lagte te yogya ahe ka ashi ata shanka yete<br />wagle janate vishayi aapnala khup chinta ahe mhanato mag rahatana matra engraji Sayeba sarkha rahato var koni asa mhanala tar mhanato Tumhala maza etihas mahi nay mhanun tumi asa mhanata<br />are nikku apla etihas jari changla asala tari bhugol changla thevlyashivay pas hota yet nay <br />-subhashAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-19496385976820757822011-03-13T10:21:29.020-07:002011-03-13T10:21:29.020-07:00सर्व धर्मांची निर्मिती सुखाची वृद्धी व दुःखाचा निर...सर्व धर्मांची निर्मिती सुखाची वृद्धी व दुःखाचा निरास यासाठी झाली आहे.त्यात वेगळेपणा आहे असे वाटते ते प्रत्येक धर्माने केलेली सुखदुःखाची व्याख्या वेगळी आहे म्हणून. नवीन धर्म या कसोटीला उतरला तरच त्याला धर्म म्हणता येईल.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-36540362832832529462010-08-18T07:29:44.168-07:002010-08-18T07:29:44.168-07:00thank you
रांगड्या भाषेतील मराठीचे अजुन एक रूप वाच...thank you<br />रांगड्या भाषेतील मराठीचे अजुन एक रूप वाचायला मिळाले... असेच लिहित जा!! <br />प्रत्यक्ष तो प्रसंग पहात आहोत असं वाटलं....नरड्याला कोरड पडली होती तरीही म्हातारा एकाही गनीमास राज्यांच्या जवळ फिरकू देत नव्हता... जीव गेला तरी बेहत्तर पण राजा वाचवायचाच या इर्षेने तो पेटला होता, अगदी बाजीप्रभू देशपांड्यांप्रमानं.."Unknownhttps://www.blogger.com/profile/12421801002383089566noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-9329351884987307722010-05-24T22:32:45.003-07:002010-05-24T22:32:45.003-07:00सुंदर विवेचन! सौंदर्य विश्वसुंदरींच्या स्पर्धेतले ...सुंदर विवेचन! सौंदर्य विश्वसुंदरींच्या स्पर्धेतले नव्हे! अर्थात<br />ध्यानाविना मंत्राची पूर्तता नाही व घडघड जपलेल्या मंत्रात ध्यान नाही.<br />आधुनिक यंत्र मंत्र तंत्र युगात आपण ध्यानाला फाटा दिलाय. तुम्ही गाडी रुळावर आणायचा प्रयत्न केल्याबद्दल आभार.<br />"जन गण मन" यावरील विचार मला नवीन आहे. पुन्हा आभार. <br />मागे मी यंत्र मंत्र तंत्र विधी ही मालिका ब्लॉगवर प्रसिध्द केली होती. हा विषय बऱ्याच लोकांच्या आवडीचा असावा. पण त्यांचे लक्ष्य पैसा - धन - संपत्ती असावे, संतोष नव्हे?Anonymoushttps://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-8160305412840115292010-04-29T02:34:29.213-07:002010-04-29T02:34:29.213-07:00खूपच छान परन्तू राज्यकर्तेच चोर आहेत ते स्वतःच्या ...खूपच छान परन्तू राज्यकर्तेच चोर आहेत ते स्वतःच्या फायद्या करीता देशाचे वाटेळे करतात त्यांचा खातमा कोण आणि कधि करणार. त्यासाठी काहीही होत नाही.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-3883827382473097562010-04-13T06:28:01.073-07:002010-04-13T06:28:01.073-07:00इज्ञ्राइलच्या मरूभूमीत येहुद्यांनी नंदनवन निर्माण ...इज्ञ्राइलच्या मरूभूमीत येहुद्यांनी नंदनवन निर्माण केले. तेथे दुधाचे - मधाचे पाट वाहू लागले. हे करणारे होते सर्व जगातून आलेले विस्थापित. हे त्यांना कसे शक्य झाले? कारण त्यांच्या "किबुत्झ'ना होती स्वायत्तता. त्यांच्या मानगुटीवर सरकार / व्यापार-उदीम बसले नव्हते.<br />हा इतिहास माहित असायला हवा. केवळ पाश्चीमात्यांचे प्रगतीच्या नावाने अंधानुकरण करण्यात काय पौरुषत्व?<br />आमच्या शेतकऱ्यांची आजची अवस्था मनात सतत असते. <br />-- रेमीजीयस डिसोजाAnonymoushttps://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-12712327174965831062010-04-09T10:47:40.969-07:002010-04-09T10:47:40.969-07:00रेमीजी.
तुमची विचारधारा खरचं खुप असामान्य आनी वेग...रेमीजी.<br /><br />तुमची विचारधारा खरचं खुप असामान्य आनी वेगळ्या कलाने जाणारी आहे. ओद्योगिकतेच्या ओघात सामान्या शेतकरी बर्च भरडले गेलेत. त्यांचा विचार झालाच नाहि. भांडवलशाही आणि कारखांदारिच्या दावणिला बांधलेले राजकारणी शेतकऱ्यांचे तारणहार होवुच शकत नाहित.. आप्ले धन्यवाद.साळसूद पाचोळाhttps://www.blogger.com/profile/07181412998233898032noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-15547448264466981252010-04-07T22:46:02.695-07:002010-04-07T22:46:02.695-07:00'वंदे मातरम', 'आमचा देश शेतीप्रधान'...'वंदे मातरम', 'आमचा देश शेतीप्रधान' असे घोष व्यासपीठावर करायचे; जमिनीवर उतरले की 'भूमिमते'वर अत्याचार करायचे, ग्रामीण जनतेकडे - पर्यायाने शेतकऱ्यांकडे - दुर्लक्ष करायचे. <br /><br />जळ-जमीन-जनसामान्यांना नगण्य लेखायचे असे विकासाच्या नावाने नेहरू युगापासून चाललेले आहे.<br /><br />भौतिकी शास्त्रे, वैद्यक त्यांच्यामुळे तंत्रज्ञान फारच प्रगत झालेय असे म्हणतात. पण "अर्थकारण" व "राजकारण" मात्र मध्ययुगात राहिलेय. मात्र हे सर्व, अन शासन-प्रशासन-प्रशिक्षित (त्यात मीपण) भांडवल्शाहीचे बटिक झालेत. त्यांच्या लेखी शेतकरी - ग्रामीण जनता दुसऱ्या दर्जाचे नागरिक, आश्रित (beneficiary), त्यांना फक्त कर्जे, कर्जमाफी, व शिधावाटप, त्यांच्या मुलांना शाळेत दुपारची न्याहारी दिली की जबाबदारी संपली. पण त्यांना नैसर्गिक साधनसंपतीचा समान वाटा मात्र द्यायचा नाही. <br /><br />नगरे-व्यापार-उद्योगाचे पकल्प उभे राहिले की त्याच नगण्य भूमीचे भाव हजार पटीने वाढतात; परिणाम - त्यांच्या परिसरात राहणारया जनसामान्यांचे रोजचे जीणे मात्र दुष्कर होते. असे आम्ही पाखंडी व दांभिक.<br /><br />माझी ही टिप्पणी - खरं म्हणजे तुमच्या लेखाची पूर्ति कृपया मान्य करावी हे विनंती.<br /><br />रेमीAnonymoushttps://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-70595445137208584582010-04-01T20:37:34.383-07:002010-04-01T20:37:34.383-07:00@मनमोजी..
धन्यवाद, वास्तवात जागेराहून प्रयत्न हवे...@मनमोजी..<br /> धन्यवाद, वास्तवात जागेराहून प्रयत्न हवेतच... निद्रा म्हंजे अल्पकालीन म्रुत्युच... आणि म्रुत्यू म्हंजे चिरकालीन निद्राच असते... <br /><br />@रेमीजी,<br /> विशेष आभार... आपला प्रत्येक रिप्लाय हा विचारकरायला लावनारे आनी विचार्पुर्वक लिहलेले असतात. तुमच्या विचारांनी आमच्या विचारांना आपसुक स्रुजनचा आकार दिला जातो..साळसूद पाचोळाhttps://www.blogger.com/profile/07181412998233898032noreply@blogger.com